IPL 2023 हंगामासाठी मुंबई इंडियन्सने Mark Boucher ची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली

Mark Boucher

मुंबई :  इंडियन प्रीमियर लीग (IPL), 2023 हंगामासाठी सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिका माजी यष्टिरक्षक-फलंदाज मार्क बाउचर ( …

Read more

विराट कोहली माझ्यापेक्षा अधिक कुशल आहे: सौरव गांगुली | Virat Kohli is more skilful than me: Sourav Ganguly

virat kohli is more skilful than me sourav ganguly -

  नवी दिल्ली: आशिया कपमध्ये धमाकेदार शतक झळकावून फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहली (Virat Kohli),ची बीसीसीआय चे अध्यक्ष सौरव गांगुली ( …

Read more

India Legends vs South Africa Legends | Road Safety World Series रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज, भारत Vs अफ्रीका

India Legends vs South Africa Legends Road Safety World Series

एका अविश्वसनीय उद्घाटन हंगामानंतर, रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ( Road Safety World Series) दुसर्या आवृत्तीसाठी परत आली आहे आणि 10 …

Read more

दुखापतग्रस्त रोहन बोपण्णाने नॉर्वे विरुद्ध डेव्हिस चषक स्पर्धेतून माघार घेतली | टेनिस बातम्या – महाराष्ट्र सेना

Rohan Bopanna

[ad_1] नवी दिल्ली : अनुभवी दुहेरीचा एक्का रोहन बोपण्णा दुखापतग्रस्त, रोहन बोपण्णाने नॉर्वे विरुद्ध डेव्हिस चषक स्पर्धेतून माघार घेतली. भारत …

Read more

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

एशिया चषक २०२२ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये, भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या षटकात १४८ धावांचे लक्ष्य गाठले.

भारतीय संघाच्या विजयात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र जडेजाने ३५ आणि हार्दिकने पांड्याने नाबाद ३३ धावा केल्या.

भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. १४८ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने १९.४ षटकात पूर्ण केले. हार्दिक पंड्याने नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. भारताचा ऑल राऊण्डर खेळाडू हार्दिक पांड्या ३५ धावांवर नाबाद राहिला. तर कोहली आणि जडेजाने ३३-३३ धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १४७ धावांत गारद झाला.
भुवनेश्वर कुमार ने सर्वाधिक चार आणि हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले.

Read more

error: Content is protected !!